पंचगव्य
वेद काळापासून गाय ही शेती व्यवसायाशी अत्यंत निगडीत आहे. गाईला सर्व धर्मांत व शास्त्रात पवित्र मानले गेले आहे. `गावो विश्वस्य मातरम्' असे म्हटले आहे. गाईच्या स्वामित्वासाठी युद्धे होत व गोधन ज्याच्याकडे जास्त तो सामर्थ्यवान, वैभवसंपन्न व शूरवीर समजला जात असे. गोमय, गोमूत्र व दुध, गाईचे तूप, गाईचे दही या पंचामृताची आहुती यज्ञांमध्ये देत असत. याला आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे. गाईच्या या पाच पदार्थांच्या मिश्रणास पंचगव्य म्हणतात.
शेणाने सारवलेल्या जमिनीत कीड व बुरशीनाशक गुणधर्म कसे येतात हे पाहण्यासाठी एक प्रयोग केला गेला. गोमय व गोमूत्र एकत्र करून ते १० हजार आरपीएम ने घुसळले. तापमान वाढू नये म्हणून तेथे थंड करण्यासाठी शीतपद्धती वापरली. त्या मिश्रणातील रस बाहेर काढला. तो रस पेट्नीडिशमध्ये अगार हे माध्यम वापरून त्यावर घेतला. सर्व प्रकारच्या बुरशी त्यावर सोडल्या. कोणत्याही बुरशीची वाढ झाली नाही. अगदी इकोलाय व साल्मुनेला बुरशीपण रोखल्या गेल्या. हा कीड व बुरशीनाशक गुणधर्म आहे.
वशिंड व आकाशाकडे टोके असणारी शिंगे धारण करणारी भारतीय गाय कोणत्याही तापमानात राहू शकते. तिच्या गळयातील पोळीमध्ये तापमान सहन करण्याची शक्ती आहे. गाईच्या खाण्यात विषारी पाला आला तरी तिच्या दूधावर दुष्परिणाम होत नाही. गाईच्या वशिंडात `सूर्यकेतू' नावाची नाडी आहे. सूर्य प्रकाशात ती कार्यान्वित होते. सूर्यापासून आलेले सुवर्णभार यातूनच तिच्या दुधात, शेणात व गोमूत्रात मिसळतात. त्यामुळे सर्व रोगनाशक, सर्व विषनाशक गुणधर्म प्राप्त होतात. गाय नेहमी कोवळया/हलक्या उन्हात राहणे पसंत करते.
भारतीय वंशाच्या गाईमधून बाहेर पडणारी ऊर्जा ही इतर सर्व प्राण्यांहून जास्त असते. देवाच्या फोटोत त्याच्या चेहऱ्यामागे एक तेजोवलय (आभा मंडल) दाखविलेले असते. प्रत्येक प्राणिमात्राला असेच तेजोवलय असते. ते त्याच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेचे द्योतक असते. डॉ.मूर्ती या न्यूक्लिअर शास्त्रज्ञाने या ऊर्जेचे मोजमाप केले आहे. मनुष्य प्राण्यांचे आभा मंडल २.५ ते २.८ मीटर असते. तर गाईची आभा ऊर्जा ४.५ ते ६ मीटर असते. गाईच्या तुपाची आभा ऊर्जा १४ मीटर, शेणाची ६ मीटर, गोमूत्राची ८.९ मीटर, दुधाची १२ ते १३ मीटर, दह्याची ६.५ ते ६.७ मीटर असते. ही सर्व मोजमापे युनिव्हर्सल थर्मोस्क्रॅनरच्या सहाय्याने घेतली आहेत. गाय आपल्या उच्छ्वासातून प्राणवायू सोडते. गाईच्या शरीरातून गुग्गुळ नामक पदार्थ गंधरूपाने बाहेर पडतो त्यामुळे प्रदूषण नष्ट होते.
कोडूमुडी येथील शंकराच्या देवळात डॉ.नटराजन गेले होते. त्यांना पंचगव्याचा तीर्थप्रसाद देण्यात आला. कुतुहलाने डॉ.नटराजन अंतर्मुख झाले. गाईच्या आंबवलेल्या मलमूत्रापासून माणसातील रोगांवर कसे औषध तयार करता येईल याचा विचार सुरू झाला. सलग तीन वर्षे पंचगव्य या सेंद्रीय पदार्थावर ते प्रयोग करत राहिले. पंचगव्यामुळे वनस्पतींची प्रतिकारशक्ती वाढते व वाढ चांगली राहते ही त्यांची निरीक्षणे आहेत. डॉ.नटराजन यांनी त्यांच्या भागाील संशोधक शेतकऱ्यांच्या सहकार्याने त्याचे थोड्या वेगळया पद्धतीने प्रमाणीकरण केले आहे.
वशिंड व शिंगे ही भारतीय गाईच्या ओळखण्याच्या खुणा आहेत. वशिंड हे अंतरिक्ष लहरींना अती संवेदनशील असते. भारतीय वंशाच्या गाई आणि बैल त्यांचे वशिंड हाताने दाबले तर त्या गुडघे टेकतात. खच्चीकरण केल्यानंतर बैलाच्या वशिंडाचा आकार लहान होतो. त्यांचे वशिंड व प्रजनन क्षमता यामध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे.
शेणाने सारवलेल्या जमिनीत कीड व बुरशीनाशक गुणधर्म कसे येतात हे पाहण्यासाठी एक प्रयोग केला गेला. गोमय व गोमूत्र एकत्र करून ते १० हजार आरपीएम ने घुसळले. तापमान वाढू नये म्हणून तेथे थंड करण्यासाठी शीतपद्धती वापरली. त्या मिश्रणातील रस बाहेर काढला. तो रस पेट्नीडिशमध्ये अगार हे माध्यम वापरून त्यावर घेतला. सर्व प्रकारच्या बुरशी त्यावर सोडल्या. कोणत्याही बुरशीची वाढ झाली नाही. अगदी इकोलाय व साल्मुनेला बुरशीपण रोखल्या गेल्या. हा कीड व बुरशीनाशक गुणधर्म आहे.
वशिंड व आकाशाकडे टोके असणारी शिंगे धारण करणारी भारतीय गाय कोणत्याही तापमानात राहू शकते. तिच्या गळयातील पोळीमध्ये तापमान सहन करण्याची शक्ती आहे. गाईच्या खाण्यात विषारी पाला आला तरी तिच्या दूधावर दुष्परिणाम होत नाही. गाईच्या वशिंडात `सूर्यकेतू' नावाची नाडी आहे. सूर्य प्रकाशात ती कार्यान्वित होते. सूर्यापासून आलेले सुवर्णभार यातूनच तिच्या दुधात, शेणात व गोमूत्रात मिसळतात. त्यामुळे सर्व रोगनाशक, सर्व विषनाशक गुणधर्म प्राप्त होतात. गाय नेहमी कोवळया/हलक्या उन्हात राहणे पसंत करते.
भारतीय वंशाच्या गाईमधून बाहेर पडणारी ऊर्जा ही इतर सर्व प्राण्यांहून जास्त असते. देवाच्या फोटोत त्याच्या चेहऱ्यामागे एक तेजोवलय (आभा मंडल) दाखविलेले असते. प्रत्येक प्राणिमात्राला असेच तेजोवलय असते. ते त्याच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेचे द्योतक असते. डॉ.मूर्ती या न्यूक्लिअर शास्त्रज्ञाने या ऊर्जेचे मोजमाप केले आहे. मनुष्य प्राण्यांचे आभा मंडल २.५ ते २.८ मीटर असते. तर गाईची आभा ऊर्जा ४.५ ते ६ मीटर असते. गाईच्या तुपाची आभा ऊर्जा १४ मीटर, शेणाची ६ मीटर, गोमूत्राची ८.९ मीटर, दुधाची १२ ते १३ मीटर, दह्याची ६.५ ते ६.७ मीटर असते. ही सर्व मोजमापे युनिव्हर्सल थर्मोस्क्रॅनरच्या सहाय्याने घेतली आहेत. गाय आपल्या उच्छ्वासातून प्राणवायू सोडते. गाईच्या शरीरातून गुग्गुळ नामक पदार्थ गंधरूपाने बाहेर पडतो त्यामुळे प्रदूषण नष्ट होते.
कोडूमुडी येथील शंकराच्या देवळात डॉ.नटराजन गेले होते. त्यांना पंचगव्याचा तीर्थप्रसाद देण्यात आला. कुतुहलाने डॉ.नटराजन अंतर्मुख झाले. गाईच्या आंबवलेल्या मलमूत्रापासून माणसातील रोगांवर कसे औषध तयार करता येईल याचा विचार सुरू झाला. सलग तीन वर्षे पंचगव्य या सेंद्रीय पदार्थावर ते प्रयोग करत राहिले. पंचगव्यामुळे वनस्पतींची प्रतिकारशक्ती वाढते व वाढ चांगली राहते ही त्यांची निरीक्षणे आहेत. डॉ.नटराजन यांनी त्यांच्या भागाील संशोधक शेतकऱ्यांच्या सहकार्याने त्याचे थोड्या वेगळया पद्धतीने प्रमाणीकरण केले आहे.
वशिंड व शिंगे ही भारतीय गाईच्या ओळखण्याच्या खुणा आहेत. वशिंड हे अंतरिक्ष लहरींना अती संवेदनशील असते. भारतीय वंशाच्या गाई आणि बैल त्यांचे वशिंड हाताने दाबले तर त्या गुडघे टेकतात. खच्चीकरण केल्यानंतर बैलाच्या वशिंडाचा आकार लहान होतो. त्यांचे वशिंड व प्रजनन क्षमता यामध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे.
Comments
Post a Comment